प्लॅस्टिक घातक आहे; पण त्याचे अनंत उपयोगही आहेत. सरकारलाही एका बाजूला प्लॅस्टिकचा खप कमी करायचा आहे, तर दुसर्या बाजूला तो वाढवायचाही आहे. अशावेळी ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’वर सरसकट बंदी घालण्यापेक्षा प्लॅस्टिकचा पुनर्वापर, त्याला पर्याय आणि त्यासंदर्भ ...
देशातल्या गरीब आणि ‘पिछड्या’ राज्यांमध्ये ओडिशाचं नाव आहे; पण आपत्ती व्यवस्थापनात मात्र या राज्याचा देशात निर्विवादपणे पहिला क्रमांक लागतो. सतत चक्रीवादळांशी झुंजणं नशिबी आलेल्या या राज्यानं अख्ख्या जगानं दखल घ्यावी, अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ...
‘ए.आर. रहमान यांची मुलाखत? अशक्य.’ - या छातीठोक भाकितापासून ते चेन्नईतील त्यांच्या भेटीपर्यंतचा सगळा प्रवास विलक्षण होता. रहमान खरा कोणता? कधीच न कोमेजणारे स्वर ज्याच्या ओंजळीत अल्लाने टाकले आहेत, असा कलाकार? हे भाग्य तरुणाईबरोबर वाटून घेणारा सहृ ...
ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्स सभागृहात सन्माननीय सदस्यांच्या जागी रांगेत चिम्पाझी बसलेले दाखवणारा बॅँक्सी जगभरात कायमच खळबळ माजवत आला आहे. या बॅँक्सीचा चेहरा जगाने कधी पाहिलेला नाही, कारण तो स्वत:च ‘अदृश्य’ राहिलेला आहे. समकालीन जगाच्या डोळ्यात अंजन घाल ...
‘‘वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी ज्याचे निधन झाले, त्या तरुण, प्रतिभावान कलावंताचा म्हणजे पं. श्रीधर पार्सेकर याचा माझ्या हिशेबी एकच अर्थ होता - तो म्हणजे व्हायोलिन. पार्सेकर आणि व्हायोलिन हा एक अभेदच होता, पार्सेकरांचे व्हायोलियन ज्यांनी ऐकलेय, त्य ...
लडाख परिसरात निसर्गानं निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे. याच परिसरातील ‘आर्यन व्हॅली’नं तर जगाला वेड लावलं आहे. मात्र हीच केवळ इथली ओळख नाही. येथील संस्कृती, भाषा, पोषाख. सगळंच इतरांपेक्षा वेगळं आहे. बौद्ध संस्कृतीशी मिळतेजुळते घेऊनही स् ...
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे ताडोबा अभयारण्यातील ईराई रिट्रीट येथे नुकताच एक आर्टिस्ट कॅम्प संपन्न झाला. या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विविध कलावंतांच्या कलाकृतीचे प्रदर्शन नागपूरच्या जवाहर आर्ट गॅलरीत 13 ऑक्टरोबरपर्यंत सुरू आहे. त्या रमणीय ...
मुंबईतील बांद्रा, जुहू भागातील जिम्स, कॅफे, क्लब्ज अशा ठिकाणी भटकत राहिलो, आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सनकी पापाराझ्झीसोबत प्रियांका चोप्रा आणि आलिया भटची वाट बघत रात्नभर बसून राहिलो. अमिताभ-रेखाच्या काळातल्या एका रिटायर्ड पापाराझ्झीलाही भेटलो ...
हे लोक मूळ आफ्रिकेतले. सातेकशे वर्षांपूर्वी भारतात आले, ते मुख्यत: गुलाम म्हणून आणि मग व्यापार-उदिमासाठी! या पूर्वजांचे वंशज आजही भारतात आहेत! - त्यांची पहिली पिढी आत्ता कुठे शिकून बाहेर पडते आहे, आणि त्यांना ‘परकेपणा’च्या जखमा झोंबू लागल्या आहेत ...
संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला या सर्व कला मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. याशिवाय मानवी जीवनाची परिपूर्तता होणे अशक्य आहे. मूल जन्मत:च निरीक्षणाला सुरुवात करते. त्यातूनच ते विविध गोष्टी आत्मसात करते. ...