बाबासाहेबांचे धर्मांतर हा हिंदू धर्मावर सूड नव्हता. ते राष्ट्रांतरही नव्हते. धर्मांंतर आर्थिक लाभासाठी नव्हते. सक्तीचेही नव्हते, तर ते स्वाभिमानाच्या प्राप्तीसाठी होते. ...
थिएटरमध्ये मोठय़ा पडद्यावर सिनेमा पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे. पण कोरोनाकाळात मनोरंजनाची जबाबदारी ओटीटीपासून ते टीव्हीपर्यंत अनेक माध्यमांनी उचलली. आता पुढे काय? ...
भानू अथैया या वेशभूषाकार असल्या तरी त्या मुळात चित्रकार होत्या. आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हाच विचार सतत केल्यानं त्यांचं काम कायम आगळंवेगळं ठरलं. ...
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांना खलनायक ठरवण्यात आले; पण केंद्रीय तपास यंत्रणा ज्या निष्कर्षाप्रत आल्या होत्या, तिथपर्यंत मुंबई पोलीसही पोहोचले होते. मग नवीन काय घडले? ...
उत्तर प्रदेशचे राजकारण आजही ‘कट्टे’ आणि ‘पट्टे’ याभोवती फिरते. त्यात एकीकडे पुरुषांना अर्मयाद स्वातंत्र्य, तर दुसरीकडे महिलांची मुस्कटदाबी. अनेक महिलांच्या नावात ‘देवी’, पण त्यांना वागणूक मात्र पशूच्याही खालची! ...
पुष्पाबाई भावे यांनी अनेक क्षेत्रात काम केलं. त्यांचा विचार काळाच्या ओघात, कामं करत असताना, लोकांच्या सोबत राहून विकसित होत गेला. वैचारिक पठडीत त्या अडकल्या नाहीत. स्वातंत्र्य, समता या मूल्यांसाठी त्यांनी स्वत:ला निर्भयपणे झोकून दिलं. ...