परिवहन विभागाने वाहनधारकांच्या डोळ्यापुढे ‘ई-स्वप्न’ रंगवित राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली. ...
२००४ साली महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचा कायदा केला. या कायद्यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षणाच्याविरोधात निर्णय दिला आहे. ...
गर्दीचे उच्चांक मोडणारे मोर्चे काढल्यानंतर आता ९ आॅगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत रविवारी यवतमाळात मराठा कुणबी दुचाकी रॅली काढण्यात आली. शिवाजी मैदानातून निघालेली ...
एका आईच्या पोटी जन्मलेली भावंडं जगण्याच्या रहाटगाडग्यात दूर-दूर निघून जातात. नुसतेच फोन येतात.. भेटी होतच नाही. कधी कधी तर फोनही लागत नाही. पण रक्षाबंधन आले की मनाला आस लागते. कामं सोडून, सुट्ट्या टाकून बहीण-भाऊ एकमेकांकडे धाव घेतात. जाताना एक धागा न ...
कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या प्रकृतीची काळजी परिवारातील महिला सदस्य घेतात. परंतु, असे करताना त्या स्वत:च्या आरोग्याची काळजी पाहिजे तशी घेत नाहीत. ...