शहरात सोमवारी जुने नाशिकमधील मुस्लीम महिलांनी रक्षाबंधनानिमित्त एकत्र येऊन तोफखाना केंद्रातील जवान व शहर पोलीस अधिकाºयांच्या हातावर राख्या बांधल्या. यावेळी सर्वजाती धर्माच्या भिंती गळून पडल्या अन् राष्ट्रीय एकात्मतेला अधिकच बळ मिळाले. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबाची नगरदिंडी सोमवारी गुलालाची उधळण, जोतिबाच्या नावानं चांगभलं..!, हरहर महादेवचा ... ...
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे न. श. पोहनेरकर व्याख्यानमालेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेसाठी शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अमर हबीब औरंगाबाद शहरात आले होते. तेव्हा त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहका-या ...
आज सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. ...
वनश्री प्रत्येक ऋतूत वेगवेगळे रूप धारण करीत असते. फाल्गुनातील निष्पर्ण जंगल असो, की चैत्रातील नवी पालवी, वैशाखातील वणवा असो, की आषाढातील हिरवाईचा आरंभ, मार्गशीर्षातील हाडांपर्यंत पोहोचणारी थंडी असो, की फाल्गुन मासातील वसंतोत्सव, जंगल आपल्या नादात बेध ...
देशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे. देशभक्त म्हटले की, त्यात श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद केला जातो. मात्र प्रेम असा शब्द आहे की, त्यात सर्व काही समान असते. यामुळे मी देशभक्त नव्हे तर देशप्रेमी असल्याचे विद्यार्थी नेता कन्हैया कुमा ...
मुंबईतील बेस्ट कर्मचा-यांच्या वेतनप्रश्नी पुकारण्यात आलेला संप 16 तासांनंतर मागे घेण्यात आला आहे. आज दुपारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि बेस्ट कर्मचारी कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सोमवारी वेगळ््या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तिबेटी निर्वासित महिला तसेच अरु णाचल प्रदेशातील विद्यार्थिनींनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राखी बांधली. ...
शहरात आल्यापासून श्रावण आल्याची कल्पना एक तर माध्यमातून येणाºया श्रावण सोमवारच्या मंदिरातील गर्दीच्या बातम्या आणि अगदी अलीकडे समाजमाध्यमातून येणाºया श्रावणमास आरंभाच्या शुभेच्छा वगैरे असल्या रंगीबेरंगी संदेशांच्या माध्यमातून येते. एरव्ही त्यातही ‘ ...
मराठवाडा हा मंदिरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशामध्ये पुरातन काळापासून मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध काळातील राजा-महाराजांनी हातभार लावला. या मंदिरांना श्रावण महिन्यामध्ये विशेष महत्त्व असते. या महिन्यामध्ये अनेक मंदिर ...