चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बळीराजा काहीसा सुखावला. पण यंदा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळकळा जाणवू लागल्या आहेत. ...
भारत आणि इराण या दोन्ही देशांमधील विश्वास आणखी वाढीस लागला आहे. भारतातील ‘स्मार्ट सिटी’च्या ‘मॉडेल’ने तर इराणमधील नेत्यांना विशेष प्रभावित केले आहे. ...
गोमांस बाळगल्याच्या किंवा खात असल्याच्या संशयावरून, स्वयंघोषित गोरक्षकांकडून सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...
रिक्षा परवान्यासाठी (परमीट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी एक बहाद्दर चक्क पेटीएमवरून कॅशलेस लाच स्वीकारत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली आहे. ...
४६ वर्षांपूर्वी जेजुरीतील एका दाम्पत्याने किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून घटस्फोट घेतला होता. काही कारणाने ते पुन्हा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांच्या यशस्वी समुपदेशनानंतर तब्बल ४६ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले कुटुंब पुन्हा एकत्र आले. ...
सोमवारी (दि.७) रात्री १० वाजून ५२ मिनिटाला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत. त्यामुळे दोन वर्षापुर्वी एप्रिलमध्ये घडलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाची पुनरावृत्ती होऊन पृथ्वीच्या सावलीखाली निम्मा चंद्र पुन्हा झाकला जाऊन खंडग् ...
शहरात सोमवारी जुने नाशिकमधील मुस्लीम महिलांनी रक्षाबंधनानिमित्त एकत्र येऊन तोफखाना केंद्रातील जवान व शहर पोलीस अधिकाºयांच्या हातावर राख्या बांधल्या. यावेळी सर्वजाती धर्माच्या भिंती गळून पडल्या अन् राष्ट्रीय एकात्मतेला अधिकच बळ मिळाले. ...