ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचे पूर्ण निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला ताळे ठोकले. ...
वेतनप्रश्नी तोडगा काढण्यात येत नसल्याने, अखेर बेस्ट कामगारांनी रविवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. या बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांसह आसपासच्या उपनगरातून येणारी चाकरमानी आणि इतर प्रवासी बेहाल झाल्याचे चित्र दिसून आले ...
१४ वर्षांहून लहान वयाच्या बालगोविंदांना दहीहंडी फोडण्यास बंदी घातल्याची हमी राज्य सरकारने दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरांवरील २० फुटांच्या उंचीचे बंधनही मागे घेतल्याने उंच थरांचा थरार यंदाच्या कालाष्टमीला पुन्हा अनुभवता येणार आहे. ...
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. ...
मुंबईतील ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाचे चोख नियोजन झाल्याचा दावा, मोर्चाच्या मुंबई समन्वय समितीने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचबरोबर या मोर्चाचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने वा संघटनेने आपल्या स्वार्थासाठी करू नये यासाठी मोर्चात ...
परदेशात राहणारे ऋतुराज सहानी (४५) हे मोबाइलच्या एका क्लिकवर जगभराच्या संपर्कात होते. मात्र, जगाशी कनेक्ट होताना जन्मदात्या आईशी असलेल्या नात्याचा धागा कधी तुटला, हे त्यांनाच समजले नाही. ...
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचे शेवटचे चार दिवस अत्यंत डोकेदुखीचे ठरतील, अशी चिन्हं आहेत. ...
चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बळीराजा काहीसा सुखावला. पण यंदा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळकळा जाणवू लागल्या आहेत. ...
भारत आणि इराण या दोन्ही देशांमधील विश्वास आणखी वाढीस लागला आहे. भारतातील ‘स्मार्ट सिटी’च्या ‘मॉडेल’ने तर इराणमधील नेत्यांना विशेष प्रभावित केले आहे. ...