राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. बुधवारी (दि. ३०) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे. ...
भाजपातीलच काही नेत्यांचा विरोध असल्याने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अडला असल्याची चर्चा आहे. राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. ...
मुंबईसह देशभर कांद्याचे दर वाढल्याने विदेशामधून आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून चार टन कांदा मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. मालाचा निकृष्ट दर्जा व पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे कांद्याची विक्री होऊ शकली नाही ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे मध्य भारतातील ज्ञानाचे मंदिर मानले जाते आणि येथून शिक्षणाचे संस्कार घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी ....... ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात हुलकावणी देणाºया पावसाचे गणेशोत्सवात दमदार आगमन झाले आहे. परंतु पावसाचा पॅटर्न काहिसा बदलला आहे. शहराच्या सर्व भागात पाऊ स न पडता काही भागात मुसळधार तर कुठे हलक्या स्वरूपाचा पडत आहे. मंगळवारी उत्तर व पूर्व न ...
शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...