देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाचे अंतर अधिक जलदगतीने पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या नव्या गाडीची सोमवारी ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. ...
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, सोमवारी उत्तरकाशी, आग्रा, शिवपूर कल्याण, गांधीनगर, द्वारका या परिसरातून तो माघारी फिरला. येत्या ४८ तासांत तो गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून माघारी परतण्याची शक्यता आहे़ ...
राज्यात शेतकरी आंदोलनाचा लढा सुरू करणा-या पुणतांब्यातून २० आॅक्टोबरला दिवाळीतील बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शेतक-यांच्या प्रश्नांवर देशव्यापी लढ्याचा एल्गार पुकारण्यात येणार आहे. ...
नागरिकांना गॅसचे अनुदान सोडण्यास सांगणारे केंद्र सरकार स्वत: मात्र, काही सोडायला तयार नसून पेट्रोल डिझेलपाठोपाठ सामान्यांच्या वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसवरील कराद्वारे दरवर्षी २,११० कोटी रुपयांचा महसूल गोळा करीत आहे़ ...
बीडमधील सेक्स रॅकेटची व्याप्ती वाढत असून या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मामा-भाच्याने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त मुलींचा ‘सौदा’ केल्याचे उघडकीस आले आहे. ...
पतीने घटस्फोटाची धमकी दिल्यानेच दिल्लीस्थित मल्लिका खानने बाळ विकत घेण्याचा व्यवहार केला. यातूनच उपजिल्हा रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपआयुक्त संजय धिवरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला व काँग्रेसला एकसंघ केले. मात्र, नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी यंदाही एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांधी जयंती साजरी केली. ...