पिकांवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे विदर्भात 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ...
अनाथ असलेली ‘ती’ अवघ्या अकरा वर्षांची... तिला दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातील सुखवस्तू कुटुंबाने दत्तक घेतले... सर्व काही उत्तम चाललेले असतानाच अचानक ती ‘गायब’ झाली ...
सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यावर अक्सीर इलाज म्हणून आता भाजपाकडून ‘नारायण’अस्त्राचा वापर केला जाणार आहे. ...
राज्य मार्ग परिहवन महामंडळाचा संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा सुरु करण्यात आला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व एसटी स्थानके कचरामुक्त होतील ...
शेतमालाला किंमत नाही, कर्जमाफी देण्याची सरकारची नियत नाही, महागाईने सर्वांचेच कंबरडे मोडलेले असल्याने राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची आता वेळ आली असून, शेतक-यांच्या आंदोलनाला नुसता पाठिंबाच नव्हे ...
गतहंगामात उसाला मिळालेला चांगला दर, पोषक हवामान यामुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन वाढणार असून, सुमारे साडेसहाशे लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे. ...
परखड विचार मांडत सडेतोड लेखणीमधून पत्रकारितेसह साहित्य विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक हनुमंत मोरेश्वर उपाख्य ह. मो. मराठे यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले ...
भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून व महाराष्ट्र वन्यजीव विभागाच्या वतीने माळढोक व अन्य पक्ष्यांच्या राज्यभरात केलेल्या सहा दिवसांच्या विशेष सर्वेक्षणात एकही माळढोक पक्षी आढळला नाही. ...