राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित आंतर महाविद्यालयीन देशभक्ती तथा लोकगीत समूहगान स्पर्धेचे प्रथम बक्षीस अमरावती येथील महिला महाविद्यालयाने पटकाविले. ...
भंडगा येथील शेतीच्या रस्त्याच्या वादावरुन प्रकरण चांगलेच चिघळले आहे. प्रशासनाने रस्ता मोकळा करुन देण्याचे लेखी आश्वासन न दिल्याने तो शेतकरी शनिवारी (दि.७) दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच होता. ...
बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बºयाच लोकांमध्ये विविध कौशल्य असते. पण ते कौशल्य दाखविण्याची संधी अनेकांना मिळत नाही. महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी सर्वच जण करतात. मात्र प्रत्यक्षात कार्य करणारे कमी असतात. पण संस्कृती महिला मंडळ याला अपवाद ठरत असून महिला ...
एक वैभवशाली राष्ट्र म्हणून भारताची ख्याती होती. मात्र संघटीत भाव नसल्याने मध्यकाळात परकीय आक्र मणाने देशाच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचे कार्य झाले. ...
देशात व जगात केवळ इस्लामिक दहशतवादाची चर्चा आहे. भारतात नेहरू, गांधी यांच्या विचारांना मिटवून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पंचम स्तंभीयांच्या कारवाया होय. ...