बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे. ...
राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यात कोणावरही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी दिवाळीपर्यंत पात्र शेतक-यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होऊन शेतक-यांची दिवाळी गोड होईल, असे जलसंपदा मंत्री गिर ...
मागील कही महिन्यांपासून रानडुकरांचे वास्तव्य शहराला लागून असलेल्या परिसरात आहे. अनेकांना दररोज विनोबा नगर व गोवर्धन नगरात रानडुक्कर फिरताना दिसतात. ...
खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत. ...
मानवी जीवनात अन्न, वस्त्र व निवारा या गरजेसोबतच संस्कार व शिक्षणालाही महत्व प्राप्त झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरिता शिकवणी वर्गाचे सर्वत्र जाळे तयार करून बाजारीकरण सुरु झाल्याने शेतकरी, ...
समाजातील प्रत्येक व्यक्तीने जंगलतोड थांबविण्यासाठी मदत करावी. यामुळे वन्यजीवांना मनसोक्त जीवन जगण्याची मुभा दिल्यास वन्यजीवांचे रक्षण होईल व मनुष्याचे जीवन रुक्ष न होता उत्साही व आनंदी होईल, ...
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना ३० सप्टेंबर या ‘डेडलाईन’पूर्वी केवळ ४१ हजार ११३ शेतकºयांना ४२६ कोटी ९२ लाखांचे वाटप केले. ...
शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार झाल्या आहेत. शनिवारी झालेल्या विशेष सभेत १४ सदस्यांनी सरपंचाविरोधात, तर तीन सदस्यांनी त्यांच्या बाजूने हात उंचाविले. ...
स्वच्छता विभागाचा कार्यभार काढून घेतला असताना ‘इसराजी’ नामक स्वच्छता कंत्राटदाराला काळ्या यादीतून काढणे व पुन्हा टाकण्याचा प्रकार अधिकाराचे उल्लंघन करणारा असल्याचा.... ...