अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. ...
शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत. जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा त्यांनी अपहरणाची ‘आपबिती’ची आयडिया सांगितली. त्यांचे शब्द ऐकून आई-वडिलांच्या पायाखालील जमीन सरकली. ...
साफ-सफाईचा ‘सिंगल कॉन्ट्रॅक्ट’ १६ आॅक्टोबरच्या आमसभेत अवलोकनार्थ ठेवला जाणार आहे. सप्टेंबरमध्ये स्थायी समितीने प्रभागनिहायऐवजी शहरातील स्वच्छतेचा कंत्राट एकाच कंपनीला देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. ...
तालुक्यात पाऊस कमी झाल्याने उडीद-मुगाचे पीक हातचे गेले. सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली. खरीप हंगाम बुडाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ...
जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे ...
मुंबई पोलीस दलातील विविध विभागातील तब्बल १८ हजार ३ १८ अस्थायी पदांना आणखी तीन महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. ३१ डिसेंबरपर्यत या पदाच्या मंजुरीला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला असून निर्धारित मुदतीमध्ये त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्द ...
राज्यात मागील काही दिवसांपासून येत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...