आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यवतमाळसहीत राज्याच्या अन्य जिल्ह्यातील किटकनाशक विषबाधेमुळे शेतकरी मृत्यूचे राजकीय पडसाद उमटल्यामुळे भारतातील अशा सर्व किटकनाशकांच्या अनियंत्रित वापरावर नवा वाद सुरू झाला आहे. ...
कल्याण-डोंबिवली मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात केलेल्या कारवाईप्रकरणी अटक सत्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ...
गावागावात शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सर्वाधिक खर्चाची कामे औरंगाबाद विभागात झाल्याचे गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. ...
विश्लेषण : लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून स्थानिक जुळवा-जुळवीला सुरुवात झाली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी खासदार चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेली अडीच वर्षे या दोघांमधील राजकीय धुळव ...
छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. पायल कांबळे असं या तरुणीचं नाव असून सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात असताना ही घटना घडली. ...
यंदा उशिरापर्यंत झालेल्या पावसाने अनेक गावांमध्ये मोकळ्या जागेत एक नव्या प्रकारचे गवत फोफावले आहे. ‘अल्टरनेनथेरा चेसीलिज’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या गवताचे मूळ परदेशी आहे व शेतक-यांना ‘चिबुक काटा’ या नावाने या गवताची ओळख आहे. ...