लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषधी फवारणी केल्याने विषबाधा झाल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू परजिल्ह्यात झाले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत संघटना दुखी आहे. मात्र या प्रकरणी केवळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जबाबदार ...
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे. ...
थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावरील शोध परिषदेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत इंगोले याने सुवर्ण पदक प्राप्त केले. ...
मलकोजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि खाकीनाथ महाराजांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील आजंती येथे ओंजळभर पाण्यासाठी आजही गावकºयांना संघर्ष करावा लागतो. ...
शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयने सोमवारी वणी येथे कापूस खरेदीचा मुहूर्त शोधला खरा; पण पहिल्याच दिवशी कापूस उत्पादकांनी सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली. ...