वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. ...
अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी ...
नाशिक : निफाड न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे बाराशे रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणारा निफाड पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर सुकदेव गांगुर्डे (५७) यास सोमवारी (दि़३०) नाशिक ...
मुंबई - राज्यातील सरकार अकार्यक्षमच नव्हे तर संपूर्णपणे निर्दयी असून कर्जमाफी प्रक्रियेचा बोजवारा उडालेला पाहता शेतक-यांची टिंगल करायचा या सरकारचा मानस दिसतो. शेतक-यांना मारण्याचा विडाच या सरकारने उचलला आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्र ...