सतत दलदल, पाणथळ भागात फिरणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. पोहण्याच्या तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, पाण्यात भिजलेले, दलदलीत वापरलेले बूट वारंवार वापरणे, अंगठ्याच्या नखाजवळ जखम होणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. ...
भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत. ...
ऑयली स्किन असणारी लोकं नेहमी आपल्या स्किन प्रॉब्लेम्समुळे चिंतेत असतात. ऑक्टोबर हिटमुळे या लोकांना आणखी त्रास होतो. पण त्याचा अर्थ असा नाही की इतरवेळी यांना स्किन प्रॉब्लेम्स सतावत नाहीत. ...
'तुझं ना घडीत एक आणि घडीत दुसरचं काहीतर सुरू असतं'.... असं अनेकदा आपण ऐकतो. खासकरून महिल्यांच्या बाबतीत हे जास्त ऐकायला मिळतं. कारण महिलांना अनेकदा मूड स्विंग्सची समस्या होत असून ही एक साधारण गोष्ट समजली जाते. ...
आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे दिसते. असे म्हणतात की, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो. ...