आत्मनिर्भरतेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "ही आत्मनिर्भरता केवळ उत्पादन स्तरावरच नव्हे, तर घटक स्तरावरही आवश्यक आहे. म्हणजेच, ड्रोनच्या साच्यापासून ते त्याचे सॉफ्टवेअर, इंजिन आणि बॅटरीपर्यंत सर्व काही भारतातच तयार झाले पाहिजे. ...
Gadchiroli : नक्षलवाद्यांचा शेवटचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय दुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील 'बंगाडी' परिसरात गडचिरोली पोलिसांनी १९ मार्च रोजी ऐतिहासिक कामगिरी फत्ते केली. ...
तेंदूपानांचे संकलन करणे सोपे व्हावे, यासाठी जंगलात काही नागरिकांकडून आग लावली जाते. याच आगीचे रूपांतर पुढे वणव्यात होऊन यात मौल्यवान वनसंपदा जळून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा प्रकार आता दरवर्षीचा झाला आहे. ...
Gadchiroli : सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह साजरा होत असताना, गडचिरोलीच्या जंगलातून एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. माओवादाच्या अंधकारातून बाहेर पडत ११ जहाल माओवाद्यांनी १९ मार्च रोजी जिल्हा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. ...