औरंगाबाद : विद्यापीठातील मागील काही वर्षांत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता असून, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तसे सूचित केले आहे. ...
येथील पालिका शाळा क्रमांक ५५ मुले येथील सातवीच्या शाळा सुरू झाल्यापासून अद्याप शिक्षकच नसल्याने विद्यार्थी दुपारी येतात व सायंकाळी न शिकता घरी जातात. ...
भाषेचे काम हे वर्षानुवर्षे चालते. ती काही एका झटक्यात होणारी प्रक्रिया नाही, असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनीच ठणकावून सांगत महामंडळाने मराठी लेखनाचे सुधारित नियम करण्याचे हाती ...