यंदाच्या मृगबहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांना तब्येत बरी नसल्याने ज्युपिटर रुग्णालयात काही तपासण्या करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. ...
ऊसाचा हंगामास सुरूवात झाली आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आता रिफ्लेक्टर बसवल्याने अपघात टाळण्यास मदत होणार आहे. (Reflector) ...