कोलकाता : भारतात गत दोन दशकांत बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे़ पण देशातून या कूप्रथेचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी आणखी ५० वर्षे लागतील, असे कटू वास्तव युनिसेफने (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स इंटरनॅशनल इमर्जन्सी फंड) बोलून दाखवले आहे़ ...
संगमनेर(जि. अहमदनगर) : संगमनेर शहर व परिसराला मंगळवारी रात्री सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा बसला. शहरात एकूण १४६ मिमी पावसाची नोंद झाली. नगर जिल्ह्यातील बहुसंख्य भागात अडीच महिन्यात पहिल्यांदाच जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे संगमन ...
ठाणे- सेवेतील १० मिनी बसपैकी दोन बसचे बॉडीबिल्डींग परिवहनने चुकीच्या पध्दतीने केल्याचा फटका एका बसला असून आरटीओने त्याला रेड सिग्नल दिल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. त्यामुळे या बसचा रस्त्यावर धावण्याचा मार्ग लांबल्याने आता पुन्हा नव्यान ...