औसा : शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील कुणी ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही़ याची काळजी शासन घेत आहे़ पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उटी (बु.) शाळेचे ...
आरास पाहण्यास भाविकांची गर्दी कमी होती़ शेवटचे दोन दिवस आणि विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने काल नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती़ ...
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सांगवी घुग्गी या गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे़ त्यामुळे येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होण्यासाठी चुरस निर्माण झाल्याने लोकशाही शासनप्रणाली ...
औरंगाबाद : जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी नव्याने स्थापन झालेल्या सातारा- देवळाई नगर परिषदेला विकासकामांसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून (डीपीडीसी) भरीव निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. ...