बावनथडी (राजीव सागर) सिंचन प्रकल्पातून उन्हाळ्यात दोन हजार हेक्टर तर इतर मोसमात १७ हजार हेक्टरपैकी केवळ ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे. ...
भूम : तालुक्यातील पाथरूड नजीक शनिवारी पहाटे अपघात होवून एका इसमाचा मृत्यू झाला होता़ तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत़ यातील अपघातग्रस्त पिकअपमध्ये केम (ताक़रमाळा) शिवारातून ...
अंबरनाथ तालुक्यातील चोण गावानजीक काही बड्या कंपन्यांनी एकत्रित येऊन या परिसरात विशेष नगर वसाहत वसविण्याचा घाट रचला असून त्यासाठी लागणा-या जागेकरिता भूखंड घोटाळा केला गेला आहे ...
लातूर : गणरायाचे विसर्जन सोमवारी होणार असल्याने रविवारी मनपा प्रशासन व पोलिस दलाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर मंदिरातील तीर्थकुंडात ...
डहाणूचे माजी खासदार आणि माजी आमदार तसेच माजी उपमंत्री व काँग्रेसे नेते शंकर नम यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्याचा फारसा परिणाम काँग्रेसवर होणार नाही अशीच चिन्हे आहेत. ...
अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती. ...