यवतमाळच्या महिला आमदार नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापता यावे म्हणून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट दिल्लीतून फिल्डींग लावली आहे. यवतमाळात पारवेकरांऐवजी मुलगा राहुलला ...
भाषा समाजाची अस्मिता, ओळख आणि संकेत म्हणून काम करते. भाषा मनुुष्याला समर्थ आणि सशक्त बनविते. भाषा युध्द आणि सलोख्याचे देखील काम करते. केवळ भाषांतराच्या भरवशावर कोणत्याही ...
तलाठी कार्यालयांतर्गत मौजा घोराड येथील ०.४३ हे़ आर असलेले शेत तब्बल २३ वर्षांनी ०.१२ हे़ आर दाखविण्यात आले़ प्रशासनाने केलेल्या चुकीची दुरूस्ती करण्यासाठी गत सहा वर्षांपासून वयोवृद्ध ...
अपंग पुनर्वसन कायदा १९९५ नुसार अपंगाच्या कल्याणार्थ शासनाने विविध योजना आखल्या आहेत. याकरिता अपंगांची नोंद करणे आवश्यक आहे. ही यादी संबंधित विभागाकडे सादर करुन त्यानुसार पात्र ...
लोकशाही बळकट करण्याकरिता संपूर्ण मतदारांनी मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावणे गरजेचे आहे; पण आजपर्यंत देशात कुठेही १०० टक्के मतदान झालेले नाही़ यामुळे निवडणुकीच्या निकालांवर मोठा ...
विधानसभा निवडणूक व नवरोत्सवादरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता दारूबंदी विशेष पथकाच्यावतीने कारवाई करण्याचा सपाटा सुरू आहे. यात वर्धेत दारू आणणाऱ्या गोंड प्लॉट ...
नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याकरिता असलेल्या पिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात असलेल्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी केंद्राला कुलूप ठोकले. या संदर्भात गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेला ...
जय अंबे... जय दूर्गेचा गजर, ढोल ताशांचा निनाद व गुलालाची उधळण करीत नवदूर्गेची स्थापना करण्यात आली. शहरात सकाळपासूनच दूर्गेची स्थापना करण्यात सर्वच मंडळाचे कार्यकर्ते व्यस्त होते. ...
सद्यस्थितीत शाळांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शाळांमधून सुजाण पिढी घडविण्याचे महानकार्य केले जाते. शाळा हा धंदा करण्यासाठी नाही. नैतिक मुल्ये, सुसंस्कार, रुजविण्याचे कार्य ...
महाराष्ट्र शासनाचे आधारभूत धान खरेदी योजनेचे मुख्य एजंट म.रा.आदिवासी विकास महामंडळ नाशिक आहे. त्यांचे सब एजंट म्हणून जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था काम पाहतात. ...