कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत ‘धान पीक लागवड व तंत्रज्ञान’ या विषयावर येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव महापुरूषांच्या यादीत घेण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मूल व ब्रह्मपुरी येथे गुरूदेवभक्तांनी तहसीलदारांना निवेदन दिले. ...
येथील ग्रामपंचायत विविध मुद्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत असून गावातील प्रत्येक प्रभागात लावण्यासाठी आलेले पथदिवे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वार्थापोटी आपल्याच प्रभागात पळविल्याने ...
भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
विद्युत देयके अदा करताना रांगेत उभे राहावे लागते. त्यात ग्राहकांचा वेळ व्यर्थ जातो. परिणमी अनेक वीज ग्राहक विद्युत देयके अदा करीत नसल्याने वीज वितरण कंपनीची ग्राहकाकडील थकबाकी वाढत होती. ...
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रिद असलेल्या पोलिसांना सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी तत्पर राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोन डोखेदुखी ठरत आहे. ...
मुंबईतील राजकीय घटनाक्रमामुळे जिल्ह्यातील राजकारणाचे गणितच पूर्ण बदलले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घरोबा आणि भाजपा-शिवसेनेतील युती राजकारणातील महत्वाकांक्षेने संपुष्टात आल्याने ...
बोरगाव, कान्हळगाव येथील शेतकरी करडी विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त आहेत. परिसरात कृषी पंपासाठी सिंगल फेज विद्युतचा पुरवठा केला जातो. त्यामउये कृषी पंप वारंवार बंद पडतात. ...
आजचा युवक हा वैज्ञानिक युगात जुनाट चालीरिती मध्ये भरकटलेला आहे. त्याला अधिक विज्ञाननिष्ठ व जबाबदार युवक बनण्याकरिता तसेच महिलांमध्ये अंधश्रद्धेला बळी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने ...
शिक्षकांची स्थिती ही टायटॅनिक जहाजात बुडालेल्या प्रवाशासारखी आहे. सध्या शिक्षणाचे विशाल जहाज बुडाले नसले तरी ते यात प्रवाशासाठी बसलेल्या प्रवाशांना सुखरुप नेऊ शकत नाही अशी अवस्था आहे. ...