आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
एका भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरलेल्या व चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे. ...
काँग्रेससोबतची पंधरा वर्षांची आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सध्या समाजवादी पक्षासोबत युती करण्यास उत्सुक असून यासंदर्भात दोन्ही पक्षांत बोलणी सुरू असल्याचे वृत्त आहे ...
स्थळ : स्मरणशक्ती संतुलन केंद्र. अनेक नेत्यांच्या सौभाग्यवती (कृपया नीट वाचावे. ‘नेत्यांच्या अनेक सौभाग्यवती’ असे वाचाल तर आम्ही पामर त्याला जबाबदार नाही! ...
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपा आणि शिवसेनेला हंगामी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले ...
येथील लोकमान्यनगरमध्ये राहणाऱ्या पवन माणिकचंद वर्मा (३५) यांनी आपल्या राहाटोली येथील फ्लॅटमध्ये कोमल (१०), मीना (६) या आपल्या मुलींचा गळा दाबून खून करून स्वत: आत्महत्या केली. ...