मुंढरी परिसरातील शेतकरी वेळोवेळी अघोषित होणाऱ्या भारनियमनाने त्रस्त आहेत. विद्युत विभागाने आठ तास नियमित विज पुरवण्यिाचे दिलेले आश्वासन भंगले असून कधी दोन तर अधिक वेळा ...
महिनाभरापासून पाठ फिरविलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या बिकट संकटात सापडला होता. शेतातील धानपिके पाण्याअभावी करपू लागली होती, तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. ...
दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अभिजित अडसूळ आणि भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले करोडपती तर मनसेचे गोपाल चंदन भारिप-बमसंच्या उमेदवार उज्ज्वला वानखडे व राष्ट्रवादीचे उमेदवार दिनेश बूब ...
विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी नेमलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान करणे सक्तीचे करण्यात आले असून मतदान न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा ट्रेंड बदलू लागला आहे. दिवसागणिक प्रचाराची यंत्रणा हायटेक होऊ लागल्याने जमिनीवरची रंगत हरपली आहे. यामध्ये पूर्वी अनुभवाला येणारी रणधुमाळी, गगनभेदी घोषणा काळाच्या ...
चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील कुऱ्हा बिटमध्ये पाळीव जनावरांवर बिबट्याचे हल्ले सुरुच आहेत. चिरोडी जंगल क्षेत्रात बिबट्याने एका वासराची शिकार केली तर भिवापूरमध्ये दोन वासरांवर ...
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील विवाहिता रूपाली तुरखडे मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी रूपाली निघून गेलीय, तिच्या सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिचा काटा काढलाय, ...
तालुक्यात जवळ-जवळ ४०० कोटींचा व्यवसाय आंबिया बहाराचा होतो. मात्र यंदा येथील संत्र्याचा व्यापार २०० कोटी रुपयापर्यंत तरी होईल की नाही, याबाबत संत्रा उत्पादकांसह व्यापारी देखील साशंक आहेत. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवडाभरात टायफाईडचे १५४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात साथरोगांचा वाढता प्रभाव पाहता आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. स्वच्छता व डास निर्मूलनाचे प्रयत्न ...