शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत, ...
गतवर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व आॅक्टोबर महिनाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऐन कापणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या धानपीकाचा बहर अतिपावसामुळे नष्ट झाला होता. ...
१ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली होती. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली होती. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ...
१५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार ...
सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुका निर्णय घेतला असल्याने रिंगणात उमेदवारांची संख्या वाजवीपेक्षा जास्त आहे. वाढत्या महागाई सोबतच ...
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत पावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणारे अर्थसहाय्य अल्प असल्यामुळे त्यात वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम पाच लाख रुपये करण्यास मी विधानसभेच्या माध्यमातून संघर्ष ...
माजरी येथे चारवेळा ट्रान्सफार्मर बसवूनही विजेची समस्या जैसे थे आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, कमी अधिक दाबाचा वीज पुरवठा होणे या समस्या अद्यापही सुटलेल्या नाही. वेकोलि क्षेत्रातील ...
कधी नव्हे तर या वर्षीच्या निवडणूकीत उमेदवार रिंगणात आहेत. सगळ्याच पक्षात बंडखोरी होऊन कार्यकर्ते दुभंगले आहेत. त्यामुळे जे कार्यकर्ते पक्षाकडे उरले आहेत, त्यांना सोन्याचा भाव आला आहे. ...
दुग्ध संस्थाची उदासीनता, पशुंची घटती संख्या आणि दूध विक्रीसाठी असलेली खुली बाजारपेठ यामुळे शासकीय दूध डेअरीमधून आता दूध मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. मोठा आटापिटा करून शासकीय दूध ...