आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कल्याण परिमंडळातील रामनगर पोलीस ठाण्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचाअभाव यासारखी महत्त्वाची कारणे समोर येत आहेत ...
अंधश्रद्धेतून जन्माला आलेल्या देवदासी प्रथेच्या विरोधात सरकारने कायदा केला. मात्र, १९९६ पासून आजतागायत देवदासींचे सर्वेक्षणच नसल्याने लाखो देवदासी सरकारी अनुदानापासून वंचित राहिल्या ...
वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. ...
डेंग्यू, मलेरिया, चंडिपुरा, चिकन गुण्या, व्हायरल फिवर आदी प्रकारच्या तापाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. या तापाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाचे सैनिक सज्ज झाले आहेत. ...
तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे तीरावरील ५० गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. गुराढोऱ्यांच्या पिण्याच्या ...
दहशतवादी संघटना आणि कारवायात सहभाग असल्याच्या संशयावरून उमरखेड येथील एका तरूणाला सिकंदराबाद येथे हैद्राबाद येथील दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. ...
जुन्या वैमनस्यातून शिदोरीत विष टाकून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना तालुक्यातील वाळकी येथे घडली. प्रकरणी मंगळवारी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन ...