सोमनाथ खताळ, बीड बीडकरांनो पाणी सांडताय.. थांबा ! ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातोय त्याची पाणी पातळी शुन्याच्या खाली गेली आहे. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आता बिंदुसरा धरणात ...
संजय तिपाले ,बीड राज्याच्या राजकारणावर कायम दबदबा राखणाऱ्या बीडच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली; परंतु ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद एकदाही मिळाले नव्हते. ...
कल्याण-बदलापूरमार्गे पुण्याला जोडणा-या राज्य महामार्गाचे काम अंबरनाथ शहरात सुरू आहे. चौपदरी रस्ता मंजूर असतानाही अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे हा रस्ता तीनपदरीच करण्यात आला आहे ...