माकडांना हनुमानाचा अवतार समजल्या जातो. अशाच एका बंदराला विजेचा शॉक लागला आणि ते जखमी झाले. त्याने चक्क रत्नापूर येथील हनुमान मंदिरात आश्रय घेतला. याबाबतची माहिती ग्रामस्थांना ...
जवखेडे, खालसा येथे झालेल्या संजय जाधव, जयo्री जाधव, सुनील जाधव यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे मंगळवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...
खासगी प्रवासी वाहनांमुळे राज्य परिवहन महामंडळाची एसटी तोट्यात आहे, असे नेहमीच म्हटले जाते. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेक बसगाड्या ...
गत चार वर्षापूर्वी शासनाकडून सार्वजनिक ग्रंथालयाची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवालही प्रसिद्ध झाला. अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून नवीन प्रस्ताव, दर्जा वाढीबाबत कोणताही तोडगा शासनाने ...
गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परित्यक्त्या, विधवा व अपगांना अर्थसाहाय्य देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु या निराधार व वृद्धांना ...
शहरासह तालुक्यातील १५० ते २०० कुटुंब बांबू पासून निरनिराळे वस्तू बनवून आपली उपजीविका भागवीत असतात. मात्र, या बुरड व्यवसायिकांना एक ते दीड वर्षांपासून वन विभागाने बांबू न पुरविल्याने ...
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु निसर्गांच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. सध्या शेतकरी मोठ्या ...
वीज बचत व विद्युत पुरवठ्याच्या कारणावरून ग्रामपंचायत स्तरावर गावात सौरदिवे लावण्यात आले. शहरापासून खूप आत असलेल्या गावांना याचा विशेष फायदा झाला. पायवाटा प्रकाशमान झाल्या. ...