जिल्ह्यात ३३ पदांसाठी जून महिन्यात तलाठी पदाची परीक्षा घेण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीसाठी राज्यपालांनी अधिसूचना जारी केली. त्यामुळे तलाठी ...
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून अतिदुर्गम भागाचा विकास करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाची ज्योत अनेक दिग्गजांपासून आजपर्यंत तेवत आहे. ...
येथील जिल्हा परिषदेच्या सिंचाई उपविभागाच्या कार्यालयातील कक्षाच्या छत मोडकळीस आले आहे. तसेच या कार्यालयातील तांत्रिक विभागाच्या कक्षात साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे. ...
तालुक्यात दारू, सट्टा, अवैद्य प्रवासी वाहतूक, भुरट्या चोरी, वेश्या व्यवसायाचे प्रमाण फार वाढले आहे़ मागाल तिथे दारू, टेलिफोनिक सट्टा व अवैध प्रवासी वाहतुकीला तर सुर्वणदिन आले आहेत़ ...
ग्रामीण भागात खुलेआम अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. अवैध दारूविक्रीचा तेथील महिलांना प्रचंड त्रास होत आहे. अवैध दारूविक्री संदर्भात पोलीस प्रशासनाकडे तक्रार ...
येथील गोरजाई मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या महादेव तलावात गेल्या १५ दिवसांपासून मगरीचे वास्तव्य आहे. सदर मगर पुराच्या पाण्याने पावसाळ्यात या महादेव तलावात व बोटेबोळीत पोहोचली असावी, ...
शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धान्याची साठवणूक होऊन त्यांना योग्य भाव मिळावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत गतवर्षीपासून एकात्मिक कृती आराखड्यांतर्गत ग्रामीण कृषी ...
दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधत गडचांदूरमध्ये चोरट्यांना हात साफ केले आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदी वातावरणामध्ये विरजण पडले आहे. तब्बल आठ जणांच्या घरी एकाच रात्री ...
जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण ...