सध्या संपूर्ण नागरिकांना मोबाईल हा जीव की प्राण झाला आहे़ याचाच फायदा सिमकार्ड कंपन्यांनी घेतला असून अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे़ यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत ...
शिक्षकांच्या वेतनातून दरमहा कपात होऊनही भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा लेखा विवरण पत्रात ताळमेव लागत नव्हता़ या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ...
यंदा निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे़ आता पिके बहरली असल्याने पाणी गरजेचे आहे; पण भारनियमन केले जात असल्याने ओलित करणेही कठीण झाले आहे़ ...
कंत्राटांबाबत माहिती मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात आरटीआय अंतर्गत अर्ज करण्यात आला़ ४० दिवसांत माहिती न दिल्याने प्रथम अपिल दाखल केले़ यात सात दिवसांत माहिती देण्याचा आदेश होता; ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाचा कार्यकाळ केव्हाच पूर्ण झाला. दोन वेळा निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. आता कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. महत्त्वपूर्ण मानली ...
नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करून ऊर्जेची निर्मिती केली जाते. मानवी जीवन गतिमान करण्यात वीज महत्त्वपूर्ण आहे. शिवाय जलस्त्रोतही निसर्गत: उपलब्ध असल्याने मानवी जीवन अधिक सुकर झाले ...
ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा मोफत मिळावी म्हणून शासनाने गाव तेथे दवाखाना धोरण राबविले़ १९८४ मध्ये शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा मिळाल्यावर शासनाने प्राथमिक ...
सालेकसा तालुक्यातील कोठरा ग्रामपंचायत अंतर्गत कर्नुटोला येथील शेतकऱ्यांचे उभे धानाचे पीक पाण्याअभावी सुकले आहे. यासाठी विद्युत विभाग जबाबदार असल्याचा येथील शेकऱ्यांचा आरोप आहे. ...