आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना ...
येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राचा कारभार नेहमी चर्चेचा विषय ठरतो. कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच असून ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
कापडावर सुंदर व सुबक कशीदाकारी कलेच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या यवतमाळ येथील महिला उद्योजक रजनी शिर्के. विज्ञान शाखेच्या पदवीधर शिर्के यांनी स्वत: सक्षम होऊन किशोरी ...
खरिपाचा हंगाम आता संपला असून रबीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे रबीला लागणाऱ्या युरिया खताची मागणी वाढली आहे. अशातच बाजारातून युरिया गायब झाला असून महागाव तालुक्यात ...
पश्चिम विदर्भातील जिल्हा बँकांचा एनपीए २६ ते ३६ टक्क्यापर्यंत वाढलेला असताना अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र ‘केसीसी’च्या (किसान कॅश क्रेडीट) बळावर त्याला अपवाद ठरली आहे. ...
व्यक्तीकडून काही अद्वितीय कामगिरी घडली तर त्या कामगिरीची ‘विक्रम’ म्हणून नोंद होते. या विक्रम त्या व्यक्तीला नावलौकिकाबरोबरच कधी कधी आर्थिक सुबलाही मिळवून देतो. ...
शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांनी लागलेल्या आगीने अचानक रौद्र रुप धारण केले. पाहता पाहता हार्डवेअर आणि गोदाम या आगीने आपल्या कवेत घेतले. आगीचे लोळ पाहून ...
जिल्ह्यातील भाजपाच्या पाचही आमदारांना विकास निधीसाठी एप्रिलपर्यंत वेटींगवर रहावे लागणार आहे. कारण आमदार निधीचे दोन कोटी रूपये काँग्रेस आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण खर्च केले. ...
राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणाऱ्या या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती व्हावी, यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला़ शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरीही दिली; ...