लातूर : लातूर जिल्ह्यात कमी पर्जन्य झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे़ त्या अनुषंगाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सेल्फवर २८ हजार दुष्काळी कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे़ ...
लातूर : वाढती पाणी टंचाई, दुष्काळ सदृष्य परिस्थिती यामुळे स्थानिक पालेभाज्यांची आवक घटली असून, पुणे, सोलापूरच्या पालेभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत़ ...
गंगाराम आढाव , जालना जिल्ह्यात एकून साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे यावर्षीच्या गळीप हंगामात बॉयलर पेटले असून या कारखान्यांसमोर आता उस आणावा तरी कोठून असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. ...
केवल चौधरी ,जालना शहर वासीयांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गर्दी व महत्त्वाच्या ३५ ठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आ ...