आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
औरंगाबाद : भूमी अभिलेख खात्याने राज्यातील संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यासह राज्यातील ठराविक ... ...
औरंगाबाद : सावतानगर, बेगमपुरा येथे संत सावता गणेश मंडळातर्फे आयोजित संगीत श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहास १२ फेब्रुवारीला प्रारंभ झाला. १९ फेब्रुवारीपर्यंत होणार्या या महोत्सवात दररोज काकडा आरती, हरिकीर्तन आदी कार्यक्रम होईल. ...
औरंगाबाद : जावेद शब्बीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ८४ संघांनी सहभाग नोंदवला. विजयी संघास ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेस विश्वजित कदम, नितीन पाटील, शोएब खुसरो, शब्बीर पटेल, प्रभाकर मुठ्ठे, स ...