आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतांना दुसरीकडे मुख्याध्यापक, शिक्षक नियमित शाळेत जात राहिले आहेत. मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटल्याने, ... ...
शिरपूर : शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्ससमोरील श्रीपाद कृषी विकास केंद्रात गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा चोरट्यांनी डल्ला मारला़ दुकानाच्या पत्र्याचे ... ...