आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केशर सिंह यांना २ मुले आहेत. त्यातील मोठा मुलगा परदेशात नोकरी करतो तर छोटा मुलगा घरच्यांना कामात मदत करतो. मोठ्या मुलाचं लग्न एप्रिल २०२५ रोजी झाले होते. ...
एका बाजूला रामराज यांनी आर्थिक परिस्थितीमुळे हे पाऊल उचलल्याचे पत्रात म्हटले आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या भावाने हा दावा फेटाळून लावल्याने मृत्यूचे गूढ अधिक गडद झाले आहे. ...
दुपारी अडीच वाजता वीर बेडवरून खाली पडला. हा आवाज ऐकून मित्र धावले. त्यांनी वीरला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले परंतु रस्त्यात त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडला. ...