आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
निवडणूक हा पैशांचा डावपेच खेळण्याचा तद्वतच लोकांचे मनोरंजन करणारा खेळ झाला आहे. हल्ली प्रचार सभेतून नेत्यांचे बेताल बोलणे, भाषणांतून एकमेकांवर खालच्या स्तरातून टीका करणे याला मनोरंजनच म्हणावे लागेल. ...
शरीराला चिकटपट्टीच्या साह्याने दारु चिकटवून तस्करी करणाऱ्या तीन दारु तस्करांना एसएसटी पथक प्रमुख राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्वातील पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. ...
चंद्र्रपूर लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी, याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचे पालन करावे, अशा सुचना निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी दिल्या. मतदार संघातील लोकसभा निवडणूकीसाठी निरीक्षक म्हणून दाखल झाल्यानंतर यंत्रणेचा आढावा घेताना शुक्रवा ...
आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळू ...
पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. ...
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चिन्ह वाटपानंतर लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता दिसून येते. काँग्रेसचे आयात केलेले उमेदवार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर हे जातीय समीकरणावर डोळा ठेवून रिंगणात उतरले, अशी च ...
तालुक्यातील रानतळोधी येथील महिला मोहफुल वेचण्याकरिता गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून वृद्ध महिलेला ठार केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली. ...
आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठ ...
मनपाच्या कर वसुली विभागाने थकीत करधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी बँक आॅफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रासह अन्य दोन दुकानांना सील ठोकले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...