आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
निवडणुकांची घोषणा झाली की ग्रामीण व शहरी भागातील पेंटरला चांगले दिवस यायचे. परंतु आता डीजिटल व सोशल नेटवर्किंगचे युग अवतरले. निवडणूक प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष याच माध्यमांचा सर्वाधिक वापर करू लागल्याने पेंटर, कलावंत व कारागिरांना कामे मिळणे कठीण ...
उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परिणामी भाजीपाल्याच्या आवकेत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. दैनंदिन आहारातील वांगी, गवारी, मेथी, पालक, भेंडीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. ...
मागील अनेक वर्षे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा वाद अजूनही कायम आहे. या गावांतील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. एकाच दिवशी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील दूध डेअरी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका दुचाकीतून १८ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रक्कम केली जप्त केली. ...
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित व अंतिम १३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलेले आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ...
दक्षिण वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या रामपुरी ते एकाराच्या मध्यभागी म्हणजेच रामपुरीपासून ४ किमी अंतरावर असलेल्या जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात इसम ठार झाला. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या रेती घाटांची लिलाव प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. यात जिल्ह्यातील एकूण ४८ घाटांपैकी २९ घाटांचा लिलाव दोन टप्प्यात करण्यात आला आहे. ...
राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी आणि रुग्ण कल्याण समितीने दवाखान्याला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नसल्याचे समोर आले. सोबतच एकही कर्मचारी व परिचारिकाही दिसून आल्या न ...
महावितरणच्या मोबाईल अॅप्सचा राज्यातील ग्राहकांना मोठा लाभ मिळत असून महावितरणच्या कामकाजातही गतीशीलता व पारदर्शकता आली आहे. महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अॅप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळत आहे. तसेच महावितरणचे ...