जिल्ह्यात बचत गटांमार्फत विषमता दूर करण्यासाठी बचत गटांच्या आर्थिक सत्याग्रहाला सुरुवात करा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासातून कार्यप्रवण झालेल्या महिला बचत गटांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन ...
चिमूर-वरोरा मार्गावर असलेल्या क्रांती पुलाला तडे गेल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या पुलाकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. भारतात चिमूर क्रांती प्रसिद्ध आहे. ...
यावर्षी प्रथम उशिरा आलेल्या आणि त्यानंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असतानाच छत्र्या, रेनकोट व अन्य पावसाळी साहित्याची विक्री मंदावल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल बंद झाली आहे. परिणामी छोटे-मोठे व्यापारी चिंतेत असून पा ...
चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता वर्धा नदीवरील मार्डा गावाजवळ बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु वरोरा ते मार्डा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था ...
आॅपरेशन विजय, अर्थात २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. उदघाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये आज देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. ...
ऑपरेशन विजय, अर्थात २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये शुक्रवारी देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. ...
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, या हायप्रोफाईल नेत्यांच्या जिल्ह्यात सहापैकी तीन ठिकाणी तिरंगी तर तीन ठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र आहे. ...
केंद व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून गावाच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला. हा विषय गावकऱ्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा राहिला आहे. लोेकशाही व्यवस्थेनुसार ही माहिती जाणुन घेण्याचा नागरिकांना अधिकारही आहे. ...
कारगिल युद्धात भारताचा पाकिस्तानावर विजय हे या देशातील शूरवीर सैनिकांचे खूप मोठे, उत्तुंग यश आहे. हे युद्ध कसे व कोणत्या स्थितीत झाले. आपल्या जवानांनी सर्वत्र पसरलेले बर्फ, त्यात खरतड मार्ग, किट्ट अंधारी रात्र अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी धैर्याने कठीण ...