पूर्वी काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होती. ती ओळख आता पुसली जात असून केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात चंद्रपूरची व्याघ्रभूमी अर्थात ‘टायगर लॅन्ड’ म्हणून ओळख झाली आहे. ...
जिल्ह्यातील बल्लारपूर आष्टी मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळचा पूल सोमवारी (दि.२९ ) सकाळी ६ च्या सुमारास वाहून गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. ...
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, वीज जोडणीसाठी आर्थिक भूर्दंड बसू नये तसेच वीज वितरण कंपनीवर येणारा ताण लक्षात घेता राज्यशासनाने सौर कृषीपंप योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. ...
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जलसंवर्धन होण्यास मदत झाली असून भविष्यात या तलावामुळे शेतकऱ्यांसह, प्राण्यांनाही लाभ होणार आहे. ...
जिल्ह्यातील प्रत्येक शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहचवण्याचा आपला प्रयत्न आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकरिता आपण तत्पर असून सिंचनाच्या माध्यमातून पाणीदार जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चं ...
संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाकरिता आपण कायम कटिबद्ध असून नागभीड तालुक्याचा विकासाच्या विशेष कृती आराखड्यात समावेश करू, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...
कोणत्याही जातीपातीचा भेदभाव न ठेवता विकासाकरिता सदैव काम केले. संत रविदासांच्या मानवतेच्या विचारानुसार सर्वांनी एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने माणूस म्हणून वागावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुन ...
शिवाजी महाविद्यालयाजवळ सिमेंट कंपन्यासाठी रेल्वे गेट तयार करण्यात आला. मात्र सदर गेटमुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची ...
वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किंमतीही वाढत आहे. मागील सात महिन्यांत पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रुपयांवर तर डिझेलचे दर ६९ रुपयांवर पोहचले आहेत. ...