घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मुठभर सोयाबिन बाहेर काढावे, सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करुण घेत गोणपाटाचे सहा चौकांनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ठेवून ती ...
येत्या जुलै महिन्यात जिल्ह्यात ५० च्यावर ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. मात्र सध्यातरी या निवडणुका वेळेतच होतील, अशी चिन्हे नाही. तसे संकेतही शासनाने दिले आहे. ग्रामपंचायतीला खर्च करण्याचे अतिरिक्त अधिकार दिल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कधी नव्ह ...
देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले होते. केवळ आरोपींची हजेरीव तातडीच्या जामिन अर्जांवरील सुनावण्यांसाठीच ठराविक न्यायालयांचे कामकाज सुरू होते. आता यात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाची संख्या व ...
सद्यस्थितीत २२६ पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. पुराव्यांची पुर्तता केल्यानंतर जिल्हा समितीने पुनर्विलोकनाचीही तयारी केली. परंतु, लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडल्याने आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ...
पावसाळ्याच्या तोंडावार मेंढपाळ व्यावसायिक चारापाणी व निवाऱ्यांच्या शोधार्थ मूळगावाहून कमी पाऊस मनाच्या प्रदेशात स्थलांतरीत होतात. पोटापाण्यासाठी कुटुंबासह अडीच तीन महिने भटकंती करणारे तांडे लॉकडाऊनमुळे बाहेरगावी जाऊ शकले नाहीत. ...
नागभीडलगतच्या ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रूग्ण यापूर्वीच आढळून आले होते. मात्र नागभीड तालुका यापासून दूर होता. तरीही या तालुक्यातील लोक आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क होती. तालुक्याला कोरोनापासून दूर ठेवण्याचे प्रशास ...
जिनिंग व प्रेसिंग युनिट पूर्ण क्षमतेने चालविले जात नाही. यावरुन यापुढे या यंत्रणेला खासगी व हमीभाव दराने कापूस खरेदी करण्यात काही स्वारस्य नसल्याचे दिसून येते, असे म्हणत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या जिनिंगधारकांना नोटीस बजावून चांगलेच खडसाव ...
केंद्र सरकारने कपाशीला २६० रूपये, सोयाबीन १७०, तूर २००, बाजारी १५० रूपये आणि उडिदाच्या हमीभावात ३०० रूपयांची वाढ जाहीर केली. खरीप भाताचा हमीभाव गतवर्षीच्या तुलनेत २. ९ टक्के म्हणजे ५३ रूपयांनी वाढविल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे ‘ए’ ग्र ...
ब्रह्मपुरी शहर व तालुक्यातील दारूविक्री व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सामाजिक संघटनांनी एकत्रि येऊन तहसीलदाराला निवेदन दिले होते. याची दखल घेऊन ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी नुकतीच विशेष पथके तयार करून शहरात व तालुक्यात छापे टाकण्याची कारवाई सुरू केली ...
वेकोलि प्रशासनाने महसूल विभाग व पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये माती टाकून रस्ता तयार करत आहे. नाल्यांमध्ये माती टाकल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून नाल्यामध्ये मोठे मोठे दगड व माती जमा झाली आहे. नाल्याचा नैसर्गिक प ...