‘नैसर्गिक असावे’ असे आपण म्हणतो आणि त्यासोबतच ‘नैतिकता पाळावी’ असेही आपल्याला वाटते, पण हे कसे काय शक्य होणार? कारण मानवी व्यवहारातील पन्नास टक्क्यांहूनही अधिक नैसर्गिक व्यवहार नैतिक नसतात.
...
भारत म्हटला की पहिल्या प्रथम ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर उभ्या राहताता त्यामध्ये क्रिकेटचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्ध
...
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या हल्ल्यांमुळे जंगल परिसरातील हजारो गावांमध्ये वाघाबद्दल प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. आपुलकी आणि आत्मीयता वाढण्याऐवजी गावकरी त्याचा प्रचंड तिरस्कार करायला लागले आहेत. त्याच्या जीवावर उठले आहेत. असे का घडतेय? या परिस्थितीला
...
बेटी धन की पेटी, असे म्हणतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील या बेटीने तर जन्मानंतर अवघ्या सहाव्या मिनिटाला तिथल्या महिला शासकीय रुग्णालयाला आणि त्यातील डॉक्टरांनाही आकाश ठेंगणे करून टाकले. येथील डॉक्टर आणि कर्मचाºयांनी मुलगी जन्मत:च अवघ्या सहाव्या मिनिटाला
...
पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवा, असा सूर सोशल मीडियावर सध्या वारंवार आळवला जातोय. खरं तर या विषयावरून भक्त आणि निंदकांमध्ये चांगलीच जुंपलीय. या सगळ्या गदारोळात मूळ गाभा हरवतोय. एखादा महत्वाचा बदल करण्यापूर्वी तुमच्याकडे ती जागा घेऊ शकणारा पर्याय आहे क
...
मित्रवर्य प्रदीप राणे यांच्या एकांकिकांच्या पुनरावलोकनानिमित्त १ आणि २ आॅक्टोबरला ‘प्रयोग मालाडने’ महोत्सव आणि स्पर्धा आयोजित केली आहे त्यासाठी ‘प्रयोग मालाड’ या संस्थेचे, त्यांचे उत्साही कार्यकर्ते
...
रसगंध : बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही...या कविता संग्रहांतून तर ‘पडझड वा-याच्या भिंती’ या ललित संग्रहातून आपली ग्रामीण ओळख निष्ठापूर्वक जपणारे कवी श्रीकांत देशमुख मराठी वाचकांना सुपरिचित आहेत.
...
रसगंध : बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही...या कविता संग्रहांतून तर ‘पडझड वा-याच्या भिंती’ या ललित संग्रहातून आपली ग्रामीण ओळख निष्ठापूर्वक जपणारे कवी श्रीकांत देशमुख मराठी वाचकांना सुपरिचित आहेत.
...
स्थापत्यशिल्पे : औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ल्यांची मालिका श्रेष्ठतम दुर्गवर देवगिरी किंवा किल्ले दौलताबादशिवाय अपूर्णच. तरीसुद्धा आपल्या लेखमालेत मराठवाड्यातील इतर दुर्गांची कहाणी सुफळ संपूर्ण झाल्यावर देवगिरीच्या सुरस गाथेची पोथी उघडावी, असा विचार आह
...