आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ललित : मनांच्या तळाशी खोल... सुप्त... शांत... निष्पाप बकुळकळ्या... तुझ्या उष्ण श्वासाच्या झुळकीनं स्मृतीगंध दरवळला... सुकलेल्या निर्माल्यावर पुन्हा तुझ्या अमृतबिंदूंचं दहिवर पडलं... आणि काळाचा पडदा हा... हा म्हणता विरून गेला... मी तुला दिलेल्या मृदुल
...
स्थापत्यशिल्प : बीडमधील अंबाजोगाई हे यादवकालीन ‘आम्रपूर’ मोठे संपन्न नगर म्हणून प्रस्थापित पावले होते. हा विकास अकराव्या शतकापासून सुरू होऊन सिंघन राजाचा प्रसिद्ध आणि पराक्रमी सेनापती, खोलनायकाच्या वास्तव्य काळापर्यंत झालेला दिसतो व ती प्रांतिक राजधा
...
बुकशेल्फ : जागतिकीकरण आणि मराठी साहित्य या संदर्भाने सातत्याने चर्वितचर्वण झालेले आहे आणि होतही आहे. या विषयाचे अनेकविध पैलू असल्याने आणि त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत चालल्याने ही निरंतर चालणारी मंथनक्रिया आहे. वैश्विकीकरणाप्रमाणेच मराठी कवितेचीही स्थ
...
लघु कथा : मध्यवर्ती बँकेपुढं शाळा भरली होती. सोनबाच्या हातात सगळी कागदं होती. गेल्या चार दिवसांपासून नंबर काही लागत नव्हता. सोनबा हाबूस झाला होता. गेल्या दोन वरसापासून पीक विम्याचे पैसे मिळत होते. आवंदा बर्याच रकमा हाती आलेल्या. सरकार काही तरी पदरात
...
बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे आणि कुणी लपूनछपून बालविवाह केला तरी तो उघडकीस येणारच ही भावना लोकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. दुसरीकडे मुलांना सुद्धा त्यांच्या मानवाधिकारांबाबत सतर्क करावे लागेल.
...
वर्तमान : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात होऊ घातलेली इंडियन सायन्स काँग्रेस तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. उस्मानिया विद्यापीठाचे हे शतक महोत्सवी वर्ष असल्याने हा महत्त्वपूर्ण राष्ट्रीय वैज्ञानिक सोहळा या विद्यापीठ
...
दहशतवादास थारा देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणासंदर्भात भारत अत्यंत गंभीर असल्याचा संदेश जगाला आणि पाकिस्तानला देण्यासाठी उपरोल्लेखित व तत्सम पावले उचलण्याची हीच खरी वेळ आहे; अन्यथा भारत केवळ तोंडाची वाफ दवडतो अन् प्रत्यक्षात काही करीत नाही, असा संदेश
...
या स्तंभात आपण पृथ्वीपासून दूर जात वेगवेगळ्या खगोलीय पदार्थ (ग्रह, तारे वगैरे) आणि त्यांच्या गुणधर्माविषयी चर्चा करणार आहोत. ही सर्व चर्चा अर्थातच, शास्त्रीय पातळीवर किंवा माहीत असलेल्या विज्ञानाचा आधार घेऊनच करण्यात येईल. थोडक्यात, या लेखांचा आधार ह
...
एका चार वर्षांच्या लहानग्याला त्याचे बाबा अवयवाची ओळख करून देतात. याला काय म्हणतात ‘डोळे’... ‘नाक’... ‘पोट’ आणि ‘पाय’. या सगळ्या प्रक्रियेत कुठेच जननेंद्रियाचा उल्लेखही नसतो. अशा वेळेस शरीरातील महत्त्वाच्या अवयवाविषयी जाणून घेण्यासाठी चिमुरडी पिढी दु
...
ग्रामीण लोककलेचा खरा आविष्कार असलेला हा ‘लोकोत्सव’ आगामी काळात राज्यातील ग्रामीण जनतेला पाहता यावा याकरिता तो गावपातळीवर न्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयोजकांना दिला.
...