मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार, भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची असावी, जे या पदासाठी योग्य मानले जाते. ...
सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सातारा जिल्ह्यातील अनेक मंडलात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांची आणि फळबागांची मोठी हानी झाली. या अंतर्गत शेतकऱ्यांना ६ कोटी २९ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा अंदाज आहे. ...
Mumbai- Nagpur Special Train: दिवाळी आणि छटपूजेसाठी येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेऊन स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहे. ...
यंदाच्या खरीप हंगामात कष्टाने वाढविलेल्या भात पिकाला समाधानकारक उतारा असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. शिराळी मोठे या स्थानिक वाणाबरोबरच कोमल, रत्ना १, रत्नागिरी २४, जोरदार, अजिता, इंद्रायणी, तुळशी आदी जातीच्या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी पीक घेतल ...
Thackeray Family Bhaubeej: राज आणि उद्धव ठाके यांच्यात निर्माण झालेले मतभेद आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेला दुरावा आता मिटला असून, गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही बंधूंमध्ये सातत्याने भेटीगाठी होत आहेत. त्यातच आज भाऊबीजेसाठीही संपूर्ण ठाकरे ...