'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत-पाकिस्तान तणावावेळी एका विद्यार्थीनीने वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. तिला ९ मे रोजी अटक केली होती. यानंतर तिच्यावर कारवाई केली होती. ...
खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा मानला जात आहे. ...
महिनाभरापूर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर तब्बल २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर पहलगामला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अब्दुल्ला सरकारने महत्त्वाची गोष्ट केली. ...
दुसऱ्या दिवशी हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, सासऱ्यांना धक्काच बसला. यानंतर सासरा जावयाची तक्रार घेऊन त्याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले. यानंतर, सासरच्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. ...