आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Devendra Fadnavis: रत्न आणि दागिने उद्योग हा मुंबईचा आहे, कारण वार्षिक युएसडी 37 अब्ज निर्यातीपैकी 72% हिस्सा मुंबईचा आहे. रत्न आणि दागिने उद्योगात महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असे ठाम प्रतिपादन राज्याचे ...
महाराष्ट्रातील ४५ खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत महाविजयाचे बिगुल वाजवतील असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोरीवलीत व्यक्त केला. ...
साई बांगोडा मरोळ मरोशी आदिवासी पाडे या मध्ये जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते.परिणामी आरेच्या नागरिकांना मानसिक शाररीक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते. ...