आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मंडणगड : सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मंडणगड-तिडे-तळेघर-नालासोपारा या बससेवेच्या ... ...
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी १५ एप्रिलपासून राज्यभर लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात हातावर पोट असलेल्या व्यक्तींचे ... ...
चिपळूण : गेल्या काही आठवड्यांपूर्वी कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. कोकणातील या पूरग्रस्तांकरिता मदतीचा हात म्हणून ... ...
राजापूर : अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवरील शिक्षकांनी त्यांच्या पदांना मान्यता मिळण्यासाठी स्वातंत्र्यदिनीच आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ... ...