आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून सर्वसामान्य नागरिकांना आधार देणाऱ्या पोलीस बांधवांचे कार्य खरोखरीच स्तुत्य असल्याचे ... ...
इंदापूर : राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाचे मिळणारे अनुदान सातत्याने मिळाले पाहिजे. यासाठी माझा पाठपुरावा सातत्याने असतो. ... ...
पुणे : बेकायदेशीरपणे चोरीचे घेतलेले वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी देण्याचा ... ...