आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या वृक्षभराजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे द्वारका उत्सव. या दिवशी शेतकरी बैलांना सजवून ग्रामदैवत वाकाजी महाराजांच्या ... ...
अकोट : शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तोडून शेतकऱ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना कटिबद्ध ... ...
शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘ई पीक पाहणी’ कार्यक्रमाची जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ‘ई-पीक ... ...
अकोला : काही दिवसांपूर्वी परीक्षेविना प्रथमच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागला. कोरोनामुळे बोर्डाने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. त्यामुळे ... ...